tag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post5265711158776155878..comments2023-05-31T06:27:16.073-07:00Comments on निदान मला तरी असे वाटते: अजमल कसाबचं काय केलं?chetansubhashgugalehttp://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-41833678947297581312015-04-09T22:56:57.583-07:002015-04-09T22:56:57.583-07:00माझ्या लेखातील
<< ज्या ट्रायडेंट हॉटेल वर...माझ्या लेखातील <br /><br /><< ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता. >><br /><br />या मुद्यावर आज इतक्या वर्षांनी कारवाई झाली. <br /><br />http://www.loksatta.com/mumbai-news/fine-to-hotel-taj-1090851/<br /><br />दहशतवादी हल्ल्यानंतर रस्ता आणि पदपथ अडवून त्याचा वाहने उभी करण्यासाठी वापर करणाऱ्या कुलाबा येथील ताज हॉटेलकडून दोन कोटी रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच ताज हॉटेलने बळकावलेला रस्ता ताब्यात घेण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला गुरुवारी दिले.<br />मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेल, ताज हॉटेल, नरिमन हाऊस, लिओपोल्ट रेस्तराँवर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलने समोरील रस्ता आणि पदपद बॅरिकेड घालून अडविला होता. या जागेमध्ये नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. मात्र हॉटेलमध्ये उतरणारे पर्यटक आणि सुरक्षा रक्षक या भागामध्ये संचार करीत होते. हॉटेल ताजने केवळ सुरक्षेच्या नावाखाली २००९ पासून या परिसरावर कब्जा केला आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वाहने काही भागांत उभी केली जातात. मात्र गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वळसा घालून जावे लागते. त्यामुळे हा रस्ता आणि पदपथ पालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-2571774087343265612013-11-26T00:37:57.498-08:002013-11-26T00:37:57.498-08:00मला आणखी एक प्रश्न भेडसावतो, चेतन. पोलिसांनी कसाबल...मला आणखी एक प्रश्न भेडसावतो, चेतन. पोलिसांनी कसाबला पकडलं. नसतं पकडलं तर एक तर तो निसटला असता किंवा त्याच्या साथीदारांप्रमाणेच मेला असता. या हल्ल्यानंतर कसाबसह त्याच्या सर्व साथिदारांनी मरण्याचीच तयारी ठेवली होती. मग हा हल्ला करून कुणाला नेमकं काय साध्य करायचं होतं? केवळ दहशत बसवणं हा उद्देश असू शकत नाही. निश्चितच जास्त उद्देश असले पाहिजेत. कुठलीतरी अतिसंवेशनशील, अतिभयानक माहिती लपवण्यासाठी तयार केलेलं हे पांघरूण आहे. Kanchan Karaihttps://www.blogger.com/profile/17686369006778987184noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-49438610709036727532010-11-26T08:57:42.738-08:002010-11-26T08:57:42.738-08:00रणजीत आणि देवेन्द्र आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपणा द...रणजीत आणि देवेन्द्र आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपणा दोघांचेही मन:पूर्वक धन्यवाद.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-11054578814377493622010-11-26T08:54:15.237-08:002010-11-26T08:54:15.237-08:00अपर्णाजी, आपला लेख मी वाचला. त्यात आपण जवानांचं क...अपर्णाजी, आपला लेख मी वाचला. त्यात आपण जवानांचं कौतुक केलंय. अर्थात सैन्यातील निदान काही जण तर हलगर्जी आहेत हे आपणही मान्य करालच ना कारण आपणच म्हंटल्याप्रमाणे अवघड जागचं दुखणं होऊन बसलेला कसाब तिथवर पोचलाच कसा? सैन्यातील कुणाचं तरी ईमान विकत घेऊनच ना?<br /><br />असो. तुमच्या लेखाच्या शीर्षकात ज्या गाण्याचं नाव तुम्ही टाकलंय त्या गाण्याच्या जन्माची मूळ हकीकत देखील तुम्ही इथे वाचा म्हणजे आपण भारतीय किती संवेदनाशून्य आहोत आणि तेही फार पूर्वीपासूनच हे तुमच्या लक्षात येईल.<br /><br />http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.htmlchetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-72491343700758257412010-11-26T08:47:00.749-08:002010-11-26T08:47:00.749-08:00सुहास मी आधीच नमूद केल्याप्रमाणे कायदा नुसता कडक अ...सुहास मी आधीच नमूद केल्याप्रमाणे कायदा नुसता कडक असून उपयोगाचा नाही तर त्याची अंमलबजावणी देखील तितकीच महत्त्वाची आहे. हे दहशतवादी आत घुसलेच कसे? पहार्यावरील लोकांनी सीमारक्षण नीट केले नाही हा त्यांचा दोष आहेच ना? <br />कसाबला आपण कितीही कडक शिक्षा दिली तरी त्याने काहीच साध्य होणार नाहीय. पुन्हा नवीन दहशतवादी येणारच कारण त्यांची मरायची तयारी असतेच. पुन्हा एखादा अतिरेकी देशात घुसणार की नाही हे अवलंबून आहे ते आपण किती कडक शिक्षा आपल्या दोषी अधिकार्यांना देतो यावर.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-25821805124839565802010-11-26T08:14:55.084-08:002010-11-26T08:14:55.084-08:00ही आपली खरच खुप मोठी शोकांतिका आहे...
योग्य तेच आण...ही आपली खरच खुप मोठी शोकांतिका आहे...<br />योग्य तेच आणि खुप विचारपुर्वक लिहल आहेस...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-8663372866861900422010-11-26T07:31:29.048-08:002010-11-26T07:31:29.048-08:00पूर्वी काही राजे युद्धात हरायचे पण तहात जिंकायचे. ...पूर्वी काही राजे युद्धात हरायचे पण तहात जिंकायचे. तर काही युद्धात जिंकलेले तहात घालवायचे.<br />२६/११ ला आपण युद्धही हरलो व उरलेल्या २ वर्षात तहातहि हरतच आलो.<br />ह्यासाठी बरीच कारणे आहेत. <br />चेतन तुम्ही वरील लेखात त्यांचे तुमच्या पद्धतीने अगदी योग्य शब्दात विश्लेषण केले आहे.<br /><br />वरील लेखात दोन प्रमुख मुद्दे आले आहेत. पाहिला सुरक्षा व दुसरा कसाब. दोन्हीमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे आपला ढिसाळपणा.<br />हा ढिसाळपणाच आपल्या देशाचा गुणधर्म आहे व तोच आपल्याला इतर प्रगत देशांपासून वेगळे करतो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-10437742462613105052010-11-26T06:13:27.983-08:002010-11-26T06:13:27.983-08:00खरंय चेतन, तू म्हणतोयस ते. तो कसाब म्हणजे अवघड जाग...खरंय चेतन, तू म्हणतोयस ते. तो कसाब म्हणजे अवघड जागी दुखणं होऊन बसला आहे. मी पण आज शतपावलीवर या विषयावरच पण थोडा वेगळ्या अंगाने लेख लिहीला आहे.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-48255671111695678022010-11-26T05:45:47.068-08:002010-11-26T05:45:47.068-08:00कायद्यामध्ये अश्या गुन्ह्यांसाठी तरतुदी करायला हव्...कायद्यामध्ये अश्या गुन्ह्यांसाठी तरतुदी करायला हव्यात...बदल हवेत. खरच त्या कसाबला गेट वे ला फाशी जाताना बघायची इच्छा आहे..पण हे शक्य नाही..पण अश्या गोष्टी केल्या नाहीत तर ह्या लोकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. ते येतात बिंदास मारायला आणि मरायलापण त्यांना माहीत असत की भारतीय कायदा त्यांना इतक्या सहज मरू देणार नाही आणि त्यांच्या तो विश्वास हीच आपल्या सर्वांची....^&%&%$^$<br /><br />सोड :(Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-46204715918665047892010-11-26T03:52:37.599-08:002010-11-26T03:52:37.599-08:00नाही भारत, कायदा फुसका आहे असं मी नाही म्हणणार. त...नाही भारत, कायदा फुसका आहे असं मी नाही म्हणणार. त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर सारं अवलंबून आहे. कलमं कुठली लावायची, आरोपपत्रं कसं बनवायचं यासाठी हुशार वकिलाची आवश्यकता असते. बॅरिस्टर जीना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या हुशार कायदेतज्ज्ञांची आज आपल्या देशाला खरी गरज आहे.<br /><br />मुख्य म्हणजे हा खटला भरण्यापेक्षा कसाबला सैन्याकडूनच मारायला हवं होतं. पण असा निर्णय घेण्यासाठी तेवढी बौद्धिक पात्रता असणारे नेतेही आज दुर्मिळ होत चाललेत.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-28894943786258719842010-11-26T03:38:25.443-08:002010-11-26T03:38:25.443-08:00फुसका कायदा आणि त्याच्या फुसक्या वल्गना.. बाकी काय...फुसका कायदा आणि त्याच्या फुसक्या वल्गना.. बाकी काय..मुक्त कलंदरhttps://www.blogger.com/profile/06408646689029950331noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-31580902974377395712010-11-26T02:59:13.072-08:002010-11-26T02:59:13.072-08:00’त्या’ धर्माचे हे काही कारण नाही म्हणता येणार. कस...’त्या’ धर्माचे हे काही कारण नाही म्हणता येणार. कसाबच्या उरलेल्या साथीदारांना उडविलंच ना? कसाबला जिवंत ठेवून न्यायासनासमोर त्याच्या तोंडून आपल्याला हवं ते वदवून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेचांचा हा एक भाग होता. ज्यात भारतीय मुत्सद्दी सपशेल अपयशी ठरले आणि कसाब विजयी ठरला, कारण आपल्या हुशार, अतिहुशार, सुशिक्षित आणि उच्च शिक्षित विद्वानांपेक्षा हा तेवीस वर्षांचा अशिक्षित युवक जास्त चलाख निघाला.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-18060392250242531912010-11-26T02:50:52.328-08:002010-11-26T02:50:52.328-08:00हि न्यायव्यवस्था बदलायला हवी .... पण यासाठी आपण का...हि न्यायव्यवस्था बदलायला हवी .... पण यासाठी आपण काहीच करू शकत नाही हे हि तितकंच खरं ...! अजूनही आपली सरकार अफजल गुरु ला फाशी देऊ शकली नाहीये ... ! मग कासाबला फाशी देणं लांबच राहिलं , केवळ हे ' त्या ' धर्माचे आहेत म्हणून कॉंग्रेस सरकार यांना फाशी देण्याचा टाळतय ..असं वाटू लागलंय ... !Atul Ranehttps://www.blogger.com/profile/01796305494767917183noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-52449108130942108882010-11-26T02:32:21.787-08:002010-11-26T02:32:21.787-08:00आता आपण स्वत:च बनविलेल्या चक्रव्युहात सापडलो आहोत....आता आपण स्वत:च बनविलेल्या चक्रव्युहात सापडलो आहोत. त्याला मारू तर शकत नाहीच, उलट त्याला अगदी ऐषारामी व्यवस्थेत पोसत राहून तो म्हातारा होऊन त्याला नैसर्गिक मरण कधी येईल याची वाट पाहणं एवढंच आपल्या हाती आहे.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-961362224995049509.post-2399039516736451962010-11-26T02:25:32.620-08:002010-11-26T02:25:32.620-08:00दूर्दैवाने तू म्हणतो आहेस ते खरंय चेतन...ह्या पेक्...दूर्दैवाने तू म्हणतो आहेस ते खरंय चेतन...ह्या पेक्षा जास्ती काहीच लिहू शकत नाही. :(प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.com